सरकारचा नवा नियम! ई-केवायसी न केल्यास संजय गांधी योजनेचे पैसे मिळणार नाहीत!
महाराष्ट्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अजूनही अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांचे मासिक अनुदान थांबण्याची शक्यता आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत – मार्च 2025 ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी सरकारने मार्च 2025 पर्यंतची मुदत दिली आहे. जर त्यांनी या … Read more